Photo Credit; AI
लग्नानंतर महिलांचे वजन नेमकं का वाढतं?
Photo Credit; AI
असे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
Photo Credit; AI
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात खूप आनंदी असता तेव्हा शरीर प्रोलॅक्टिन हार्मोन (कम्फर्ट हार्मोन) सोडते. त्यामुळे वजन वाढू शकते.
Photo Credit; AI
काही महिलांचे लग्नानंतर भावनिक कारणांमुळे वजन वाढू शकते.
Photo Credit; AI
लग्नानंतर महिलांना तणाव, चिंता, नैराश्य अशा अनेक भावनांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांचे वजन वाढते.
Photo Credit; AI
30 वर्षांनंतर, चयापचय दर कमी होऊ लागतो, ज्यामुळे महिलांचे वजन वाढू लागते.
Photo Credit; AI
लग्नानंतर महिलांना झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे वजन वाढू शकते.
Photo Credit; AI
मात्र, काही महिला लग्नानंतरही वजन राखण्यात यशस्वी ठरतात.
Photo Credit; AI
अशा परिस्थितीत वजनाच्या हलक्या-फुलक्या चढउतारांमुळे ताण घेण्याऐवजी महिलांनी आपली जीवनशैली सुधारली पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
डोळा फडफडणं शुभ की अशुभ? नेमकं खरं काय..
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss: उन्ह्याळात 'ही' फळं खाऊन झटपट व्हा सडपातळ!
Health: तिशीनंतर महिलांनी 'या' गोष्टींची घ्यावी विशेष काळजी!
सकाळी 'हे' पाणी प्याल तर, महिन्याभरात Belly Fat होईल कमी!
Fitness : 'हे' खास पाणी पिऊन 50 व्या वर्षीही दिसाल तरुण!