Photo Credit; AI

लग्नानंतर महिलांचे वजन नेमकं का वाढतं?

Photo Credit; AI

असे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Photo Credit; AI

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात खूप आनंदी असता तेव्हा शरीर प्रोलॅक्टिन हार्मोन (कम्फर्ट हार्मोन) सोडते. त्यामुळे वजन वाढू शकते.

Photo Credit; AI

काही महिलांचे लग्नानंतर भावनिक कारणांमुळे वजन वाढू शकते.

Photo Credit; AI

लग्नानंतर महिलांना तणाव, चिंता, नैराश्य अशा अनेक भावनांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांचे वजन वाढते.

Photo Credit; AI

30 वर्षांनंतर, चयापचय दर कमी होऊ लागतो, ज्यामुळे महिलांचे वजन वाढू लागते.

Photo Credit; AI

लग्नानंतर महिलांना झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे वजन वाढू शकते.

Photo Credit; AI

मात्र, काही महिला लग्नानंतरही वजन राखण्यात यशस्वी ठरतात.

Photo Credit; AI

अशा परिस्थितीत वजनाच्या हलक्या-फुलक्या चढउतारांमुळे ताण घेण्याऐवजी महिलांनी आपली जीवनशैली सुधारली पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

डोळा फडफडणं शुभ की अशुभ? नेमकं खरं काय.. 

इथे क्लिक करा