Photo Credit; instagram

Amitabh Bachchan यांनी वडिलांच्या 'त्या' अटीमुळे केलं होतं लग्न!

Photo Credit; instagram

बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सीनियर कपल्समध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं नाव घेतलं जातं.

Photo Credit; instagram

3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जया यांचं लग्न झालं आहे.

Photo Credit; instagram

जया बच्चन म्हणजेच जया भादुरी या पूर्वीपासूनच नामांकित अभिनेत्री आहेत.

Photo Credit; instagram

बिग बींना भेटल्यानंतर दोघांनी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले आहेत.

Photo Credit; instagram

ज्यामध्ये चुपके चुपके, शोले आणि अभिमान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

त्याचवेळी जंजीर चित्रपट हिट झाल्यानंतर अमिताभ यांना जयाला लंडनला फिरायला घेऊन जायचे होते. पण त्यांचे वडील या गोष्टीला तयार नव्हते.

Photo Credit; instagram

अमिताभ यांचे वडील म्हणाले होते की, 'जयाला फिरायला तू तेव्हाच घेऊन जाऊ शकतो जेव्हा ती तुझी पत्नी होईल.'

Photo Credit; instagram

त्यानंतर दोघांनीही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये असतात 'हे' खास गुण!

इथे क्लिक करा